चित्र काढ म्हणालीस तेव्हाकविता लिहीत बसलोकविता लिही म्हणालीस तेव्हानुसताच शून्यात बघून हसलोशून्यात बघू नकोसम्हणालीस तेव्हातुझ्या डोळ्यांत बघत होतोतुझ्याप्रमाणे नाही तरीमाझ्यापरीने जगत होतोह्याला काय जगणं म्हणतात
![]()
१कौतुक झाडांचे करावे,ती पाखरांसारखी नंतर उडून जात नाहीत:तुमच्यासाठी फक्त एकनिरभ्र आकाश ठेऊन ! २पानांना झाडअनावश्यक वाटू लागले की त्यांनापाचोळा व्हायचे वेध लागलेले असतात! ३उजडण्यापूर्वीचया छोट्या
![]()
स्वप्नावर आली ओलउन्हाची भूलकोसळे रावां…. चिमटीत पिळावा जीवतशी घे धावहवेतिल वणवा…. गावांचे चाहुलतंत्रउन्हाळी मंत्रभारतो जोगी… कवटीत मालवी दीपस्मृतींचे पापलावितो आगी.. हिरकणीस ठेचुन जाळ,पेटवी माळपांगळा वैरी….
![]()
तुझ्या केसातअनंताचे फूल आहे म्हणजेतुझ्याही अंगणात अनंताचेझाड आहे, ह्या जाणिवेने मीमोहरुन जातो.नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यातएक तरल संबंध रुजूनआलेला मी पाहतो… “बरेच काही उगवून आलेले
![]()
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढेमी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.! होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिलाएकाच शब्दाला उभे
![]()
१.वसंत येतो तेव्हा फुले येतात,असे पुस्तकात वाचलेले;फुलें येतात तेव्हा वसंत असतो,हे स्वतः पाहिलेले… २.गळून पडलेली रंगीबेरंगी फुले…ती पुरती विवर्ण झाल्याखेरीजमातीही त्यांना सामावून घेणार नाही. ३.वृक्षातळी
![]()