वास्तविकतेच्या भयाण जंगलात,एखाद्या झाडाच्या आडोश्याला…पाऊस झेलत पडलेल्या दगडातुनकुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं…शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलतया हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलाततिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतयती मूर्ती
वास्तविकतेच्या भयाण जंगलात,एखाद्या झाडाच्या आडोश्याला…पाऊस झेलत पडलेल्या दगडातुनकुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं…शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलतया हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलाततिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतयती मूर्ती
जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भरमी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळामी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर वाटले रात्र साथ
कसला आवाज आहे हा?इतका गेहरा, इतका शहारलेलाअंधारच्या गर्तेतून उगम पावणाऱ्याएखाद्या नदीच्या शांततेसारखात्या अंधारात,त्या शुकशुकाटात,त्या आवाजाला,घाबरून पळून जावं, की तिथेच थांबावंनिश्चल,ठाम,सगळ काही ऐकत,आपण सोबत घेतलेल्या श्वासांचा
रस्त्याने जाताना एक काटा रुततोमग तेच भळभळणार रक्तछे, रक्त कसल माझ्या कविता त्याकाही मतले चपलीला चिकटतातकाही चारोळ्या पायात राहून जातातकाही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतातकाही
दररोज अंगवळणी असले तरीएखादी पायरी एखाद्या वेळी चुकते मग चुकत जातात हळूहळूशंका कुशंकांची त्रिकोणेआणि आपला शोध फिरत राहतोगोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावरमाणसं येतात, स्पर्शून
कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्वकी केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते तीपण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिकदिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणेखरेच तिच्यात असतात
उशीरा पोहोचलेल्या कविता,थोड़या शिळ्या झालेल्या कविताज़ून्या डायरीतल्या एखाद्यानिखळलेल्या पानावरच्या कविता सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या कधी