माझे जगणे होते गाणेसुरेल केंव्हा, केंव्हा बेसुरतालावाचून वा तालावरकधी तानांची उनाड दंगलझाले सुर दिवाणे कधी मनाचे कधी जनाचेकधी धनास्तव कधी बनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नादतराणे
माझे जगणे होते गाणेसुरेल केंव्हा, केंव्हा बेसुरतालावाचून वा तालावरकधी तानांची उनाड दंगलझाले सुर दिवाणे कधी मनाचे कधी जनाचेकधी धनास्तव कधी बनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नादतराणे
चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.दोन चार दिवसात हे सार बदलून जाईलराजकरन याचे फक्त वाढत राहिलआज शिवराज गेले
आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं? एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दु़:ख,असं साधं जीवनजगण्यासाठी अजुन काय हवं? एक
तिच्या दिशेने पावलंआपोआप माझी वळतातमलाही उमजेना अशावाटेला भावना कळतात
पेटलेल्या दिव्यामधीलमिणमिणती वात म्हणतुझ्या उमेदीला दिलेलीनशिबाने मात म्हणपण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंयआई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय
मी म्हणालो मनालाथोडा विचार कर ना रे ?बद्लतय जग सारेथोडा तू बदल ना रे ?विसर जुन्या रुढी परंपरामनाची कवाडे थोडी उघड ना रेआपलीच आहेत ती
आयुष्य जगताना दुसऱ्याचा पण विचार करणारी..मित्र आणि नातेवाईकांत रमणारी..सण वार एकत्र साजरी करणारी..सुखात दुःखात वाटेकरी होणारी.. कितीही होवो त्रास.. न थकता काम करणारी..देशात काय चाललय..
खोट्या प्रेमासाठी जीवनको देऊस मित्राआई बापाचा जीव आहेतुझ्यावर त्यांचा तरीविचार कर लेकरा जीवन दिलंय देवानं तुलाजगण्यासाठी एव्हड्यालवकर जीवनाला नकोहोऊस तू भित्रातळ हाताच्या फोडा प्रमाणजपलंय त्यांनी
निघून जाते आयुष्यखिसे आपुले भरतानावेळ जाते निघूनदिवस रात्र धावतानाहरवून गेले आहे सारेसुख विकत घेतानाक्षणभर हसणे सुद्धामहाग झाले लोकांनाविसरलीत नातीगोतीसारे जवळ असतानाधावपळीचे आयुष्यनिमूटपणे जगतानाआयुष्य आहे सुरेखकुणीच