कुणाला द्यायचंय प्रतिउत्तरम्हणून शब्दांना धार लावतबसलेत लोक घरोघर,किती जन्मांचा गिळलाय द्वेषजो ओकला जातोयपायऱ्यापायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्बम्हणून लपतायत लोकजाती-धर्माच्या तळघरात,घाबरलेला उजेडनेमका कसा अडकलाअंधाराच्या जबड्यात. एवढी
कुणाला द्यायचंय प्रतिउत्तरम्हणून शब्दांना धार लावतबसलेत लोक घरोघर,किती जन्मांचा गिळलाय द्वेषजो ओकला जातोयपायऱ्यापायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्बम्हणून लपतायत लोकजाती-धर्माच्या तळघरात,घाबरलेला उजेडनेमका कसा अडकलाअंधाराच्या जबड्यात. एवढी
उंबऱ्यावरचे माप सांडूनमी आत, घरात आले,दोन डोळ्यांतली ज्योत झाले,माझे डोळे खाली वळले.भुई म्हणाली, ‘तू माझी!काढ केर, स्वच्छ कर.’मी म्हटलं, ‘खरंच गं आई’केरसुणी झाले, रांगोळी झाले.
कधी तुझ्यास्तवमनांत भरतेमेघ पिणारेचांदल नातेदवांत जे घरबांधुनि राहीपण ते नाहीप्रेम वगैरे! तव शरीरातुनकधी पेटतीलाल किरमिजीहजार ज्योतीत्यात मिळायापतंग होतोपरी नसे तोकाम वगैरे! कधी शिवालयपांघरुनी तूसमोर येताविरती
अहा ते सुंदर दिन हरपलेमधुभावाचे वेड जयांनी जीवाला लाविलेदृष्टी होती मुग्ध निरागसअन्तर होते प्रेमळ लालसचराचरांतुन सौन्दर्याचे किरण तदा फांकलेशशिला होती अपूर्व सुषमाआणि नभाला गहन नीलिमासुखोष्ण
तिचे अबोल नकार अध्याहृत,म्हणून रुजलेली ही अतींद्रिय फुलेआजूबाजूस,तिची पाऊलवाट चुकवून…. पण सुरक्षित पाऊलवाटहीपायांतून रक्त काढील, तेव्हाबेमालूम रक्तात मिसळेल फुलांचा रंगती कसा नाकारील ?रुजू घातलेल्या फुलाचे
माझे जगणे होते गाणेसुरेल केंव्हा, केंव्हा बेसुरतालावाचून वा तालावरकधी तानांची उनाड दंगलझाले सुर दिवाणे कधी मनाचे कधी जनाचेकधी धनास्तव कधी बनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नादतराणे
चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.दोन चार दिवसात हे सार बदलून जाईलराजकरन याचे फक्त वाढत राहिलआज शिवराज गेले
आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं? एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दु़:ख,असं साधं जीवनजगण्यासाठी अजुन काय हवं? एक
तिच्या दिशेने पावलंआपोआप माझी वळतातमलाही उमजेना अशावाटेला भावना कळतात